Last Updated: Wednesday, April 17, 2013, 19:30
विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र त्यामध्ये शिवसेना पक्षामध्येच दुफळी माजल्याचं मंगळवारी विधानपरिषदेत ठळकपणे दिसून आलं.
Last Updated: Sunday, November 27, 2011, 13:38
शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी सरकारवर टीका केली. आचारसंहितेचं कारण पुढं करुन सरकार कापूस उत्पादकांना न्याय देत नाही. मात्र आयोगानं याबाबत स्पष्टीकरण दिल्यानं सरकारचं खर रुप उघड झाल्याचा आरोप रावते यांनी केला.
आणखी >>