Last Updated: Friday, June 15, 2012, 23:48
एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत अबीरमुळे राधाची चिडचिड होते आहे तर घनाची अस्वस्थता वाढत चालले आहे. त्यामुळे राधा-घनामधील दुरावा वाढत चालला आहे. राधा आणि घना यांच्यात काय घडलंय काय बिघडलं आहे?
आणखी >>