Last Updated: Friday, May 25, 2012, 13:24
ज्या टंचाईग्रस्त गावांची आणेवारी पन्नास पैशांपेक्षा जास्त आहे अशा गावांमध्ये चारा डेपो सुरु करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे.
आणखी >>