Last Updated: Tuesday, June 12, 2012, 21:33
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते ती चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी.. मुंबईत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक चांगला पर्याय आहे तो नव्याने सुरु झालेल्या घनश्याम जालान कॉलेजचा.. या कॉलेजचं उद्घाटन रविवारी एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते झालं.