Last Updated: Thursday, June 12, 2014, 10:46
उत्तर प्रदेशात महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर दिवसागणिक बलात्कार वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसत आहे. हमीरपूर जिल्ह्यातील समशेरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनीच एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.