अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स’कडे मेट्रोची मालकी?

Last Updated: Friday, May 2, 2014, 18:05

मुंबईकरांच्या मेट्रो रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यास अजून अवकाश आहे. मात्र, या मेट्रो रेल्वेला मालक कोण असणार, हे स्पष्ट झालंय.

निकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला

Last Updated: Thursday, July 26, 2012, 17:09

औद्योगिक शहर असलेलं चंद्रपूर आंध्रप्रदेशाशी जोडलं जावं यासाठी सुमारे 100 किमी लांबीचा चार पदरी रस्ता बांधला जातोय. पण चंद्रपूरजवळच ताडाळी या गावी मधोमध हा रस्ता खचलाय. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोव-यात सापडलाय.

'धारीवाल'ने धरली वर्धा नदी वेठीला!

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 07:58

धारीवाल कंपनीनं वर्धा नदीच्या पात्रात इन्टेक वेल बांधणीचं काम सुरु केलं असून यामधून अनिर्बंध पाणी उपसा करण्याचा घाट घातला आहे. विहिर उभारणीसाठी नदीचा किनारा अवैध्यरित्या तोडण्यात आल्यानं आसपासच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.