Last Updated: Monday, March 5, 2012, 19:04
विश्वविजेत्या महिला कबड्डी संघातील महाराष्ट्रातल्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये बक्षीस देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. मराठी मातीतल्या कबड्डीसारख्या खेळाला प्रोत्साहन द्या अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.