आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 7 ठार

Last Updated: Friday, May 2, 2014, 13:37

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात सात नागरिक ठार झालेत. कोक्राझार जिल्ह्यातील बालपाडा मध्ये हा गोळीबार करण्यात आलाय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

देशात फाटाफुटीचे लोण, आसामात हिंसाचार

Last Updated: Saturday, August 3, 2013, 10:13

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.