Last Updated: Sunday, March 25, 2012, 09:37
शिवाजी विद्यापीठात पुरवठा होत असलेल्या अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमधून याबाबत नाराजी व्यक्त होते आहे.