मातंग समाजाच्या मोर्चावर लाठीचार्ज

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 18:41

मातंग समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांचे आद्य क्रांतिकारक लहुजी साळवे यांचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी या समाजानं मोर्चा काढला होता.

विजय चौकाचा झाला `तहरीर चौक`

Last Updated: Saturday, December 22, 2012, 19:43

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:26

नाशिकमधल्या येवल्यात आज शेतक-यांना बियाणं वाटण्यात येणार होतं. पण या रांगेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापा-यांचे दलालच पुढे होते. त्यामुळे सहाजिकच शेतक-यांचा उद्रेक झाला. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज

Last Updated: Monday, April 23, 2012, 14:26

औरंगाबादमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान तणाव निर्माण झाला आहे. कारवाईला विरोध करणारे नागरिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्यानं पोलिसांनी थेट नागरिकांवर लाठीचार्ज केला.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

Last Updated: Friday, February 24, 2012, 11:40

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

रामदेवांवरील कारवाई चुकीची- सुप्रीम कोर्ट

Last Updated: Thursday, February 23, 2012, 14:48

बाबा रामदेव यांच्या आंदोलकांवर रामलिला मैदानावर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीमार चुकीचा होता असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.