Last Updated: Friday, March 30, 2012, 16:35
समुद्राचे संतुलन बिघडले की पाणी प्रदूषित झाले?..जागतिक वातावरणाचा काय झाला आहे परिणाम....आदींबाबत चर्चा झडत असताना रायगडच्या सुमद्र किना-यावर ग्रीन टर्टर या दुर्मिळ जातीची प्रचंड मोडी कासवं मृतावस्थेत सापडत आहेत.