Last Updated: Wednesday, March 21, 2012, 15:19
पुणे जिल्ह्यातल्या मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गाळीबारप्रकरकणी हायकोर्टानं सरकारला फटकारले आहे. मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय गोळीबार केलाच कसा असा सवाल हायकोर्टानं सरकारला केला आहे.
Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:13
बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.
आणखी >>