गारो समाजात लग्नाची विचित्र पद्धत

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 14:12

लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन असे म्हंटले. मात्र भारतातील काहीबाबत याच लग्नाबाबत विचित्र पद्धत अस्तिवात आहे. जावई आणि सासूमधील नाते मुलगा आणि आई पेक्षा कमी नसते.

ईशान्य भारतात तीन उच्च न्यायालये

Last Updated: Monday, November 28, 2011, 14:35

त्रिपुरा, मणिपूर, मेघालय राज्यांमध्ये लवकरच उच्च न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्मितीमुळे खटले लवकर निकालात निघू शकतील आणि त्यामुळे दावेदारांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल.