Last Updated: Wednesday, June 20, 2012, 11:55
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्यावरून आता चांगलाच वाद पेटला आहे. नितीन कुमार यांचे वक्तव्य वैयक्तीक स्वार्थापोटी केल्याची टीका सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे.
Last Updated: Friday, June 8, 2012, 14:02
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसाठी, पक्षाच्या कार्यकारिणीतून संजय जोशींना राजीनामा द्यायला लावणे, ही चूक होती, अशा शब्दात संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी भाजप आणि मोदींवर शरसंधान केलं.
आणखी >>