Last Updated: Thursday, February 9, 2012, 11:24
मुंबई-पुण्यासह राज्यभर थंडीचा कडाका, नाशिकमध्ये दवबिंदू गोठले, तर निफाडमध्ये पारा शुन्यावर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडीची लाट पसरली आहे. गेल्या २० ते २५ वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद झालीय. त्यामुळे मुंबईकर जागोजागी शेकोट्या पेटवून थंडीपासून बजाव करताहेत.