Last Updated: Saturday, May 10, 2014, 17:28
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातल्या तोफा आता थोड्याच वेळात थंडावणार आहेत. या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमधल्या ४१ जागांसाठी मतदान होणार आहे. मात्र सर्वाधिक लक्ष लागलंय ते वाराणसीतल्या लढतीकडे.