अफवांमुळे पूर्वोत्तरेतील नागरिकांचं मुंबईतून स्थलांतर

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:36

मुंबईत राहणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातल्या नागरिकांनीही अफवांचा धसका घेतलाय. मुंबईतूनही पूर्वोत्तर राज्यांतल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्थलांतर सुरु केलं आहे.