उत्तरकाशीत लोकांचे हाल, BCCI करतेय खेळाडूंना मालामाल!

Last Updated: Monday, June 24, 2013, 19:11

भारतातली सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयची असंवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.

हरिद्वारमध्ये चेंगराचेंगरीत १६ ठार

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 12:23

हरीद्वारमध्ये गायत्री परिवाराच्या एका कार्य़क्रमात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ३० पेक्षा जास्त भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर १६भाविक ठार झाल्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे