औरंगाबादमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:51

औरंगाबादच्या शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.