विदर्भासह महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ...

Last Updated: Sunday, July 21, 2013, 13:32

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावलीय. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून यात चौघांचा बळी गेलाय तर ७५ हजार हेक्टरवरील पिकाचं या पावसामुळं नुकसान झालंय.

अवकाळी पावसाची अवदसा; राज्याला जोरदार फटका

Last Updated: Saturday, March 16, 2013, 16:40

दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या राज्याला कालपासून अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिला. वीजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

राज्यात मान्सून आला रे...

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 16:08

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. कोकण किनारपट्टीवर एक दिवस आधीच मान्सून धडकला आहे. रत्नागिरीच्या हरणेला मान्सूनचं आगमन झालं असून साताऱ्यातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत.