Last Updated: Monday, July 2, 2012, 19:30
मान्सूननं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे. जुलैमध्ये पाऊस झाला तर ठीक. अन्यथा अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आणि सरकारच्या नजराही आकाशाकडे लागल्या आहेत.
आणखी >>