फोन टॅप होत असल्याचा अण्णांचा खळबळजनक आरोप

Last Updated: Sunday, November 6, 2011, 05:45

टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचे खळबळजनक आरोप केलाय.जनलोकपालाच्या मुद्यावर दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अण्णांना सोशल नेटवर्किंग साईटद्वारे जगभरातल्या तरुणांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळं तरुण पिढीशी नाळ जोडण्यासाठी अण्णांना ब्लॉग महत्त्वाचा आहे.

अण्णा ब्लॉगमधून 'साइन आऊट'

Last Updated: Saturday, November 5, 2011, 11:59

जनलोकपाल आंदोलनाचे सर्वेसर्वा अण्णा हजारे यांनी त्यांचा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अण्णा हजारेंचे ब्लॉगर राजू परुळेकर यांनी अण्णा हजारेंच्या ब्लॉगवरून टीम अण्णांवर टीका केल्यानंतर अण्णा हजारेंनी त्यांचा ब्लॉग बंद करण्याचा निर्णय घेतला.

अण्णांनी दाखविला अविश्वास- राजू परुळेकर

Last Updated: Saturday, November 5, 2011, 09:55

अण्णांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत माझ्यावर अविश्वास दाखवल्यामुळे मी नाराज झाल्याची प्रतिक्रिया लेखक, पत्रकार राजू परुळेकर यांनी ब्लॉगवर व्यक्त केल्याचे समजते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी दिल्लीत राजघाटावर मौन सोडल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला होता.