Last Updated: Thursday, April 17, 2014, 16:59
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात आणि महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील महत्वाच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. देशात एकूण 14 ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान खासदारांनी आपण विजय होणार, असा दावा केला असला तरी अनेक लढती लक्षवेधक होणार आहेत. येथे काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे.