Last Updated: Friday, December 27, 2013, 17:55
प्रत्येक तासाला अपघातात एका तरुणाचा मृत्यू..... दर दिवशी १२०० आणि दर तासाला ५० अपघात... २०१३ मध्ये अपघातांनी घेतले १३ हजार ३०० बळी.... रस्त्यावरील हा रक्तपात थांबणार कधी.... चला आपल्यापासूनच सुरूवात करू या रस्ते सुरक्षा अभियानाची.... झी २४ तास आणि महामार्ग पोलिस, महाराष्ट्र राज्य यांचा संयुक्त उपक्रम... रस्ते सुरक्षा अभियान...