इंग्रजांनी १८२ वर्षांपूर्वी बंद केलेल्या टोलची कहानी

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 09:37

राज्यभरातील टोलवसुलीविरोधात जनतेच्या मनात आजही असंतोष धुमसतोय, पण ज्यांनी भारतावर राज्य केलं, त्या इंग्रजांनाही कधीकाळी जनतेवर दयामाया दाखवावी असं वाटलं, म्हणून त्यांनीही टोलबंद केला.

राष्ट्रवादी नगरसेवकाकडून टोल नाक्याची तोडफोड, तलवारीचा वापर

Last Updated: Friday, September 6, 2013, 14:46

जालना वाटूर रोडवरच्या टोलनाक्यावर जालन्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नूर खान यांनी तोडफोड केल्याचा आरोप कल्याण टोलवेज कंपनीकडून करण्यात आला आहे. यावेळी जमावाच्या हातात तलवारी आणि दंडुके असल्याचे पाहायला मिळत आहेत.