Last Updated: Friday, June 15, 2012, 22:09
उद्योगांच्या धोरणाबाबत टीका करण्याआधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबतची टीका गैरसमजातून होते आहे.असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.