Last Updated: Monday, June 4, 2012, 13:59
सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली आहे.पावसाळ्यात चार महिने समुद्र खवळलेला असतो.म्हणून पावसाचे चार महिने ही वाहतूक बंद ठेवण्यात येते.
आणखी >>