‎...तर अर्धी मुंबई बंद - कृपाशंकर सिंह

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 03:52

उत्तर भारतीय घरी बसले तर अर्धी मुंबई बंद पडते, असं वक्तव्य काँग्रेसचे आमदार कृपाशंकर सिंह यांनी केलंय.