Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:23
काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे, यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.
Last Updated: Monday, January 9, 2012, 18:15
उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे
आणखी >>