काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत १३ ठार झाल्याची भीती

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:23

काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे, यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

उत्तर भारतात शीतलहरीमुळे १४० जणांचा मृत्यू

Last Updated: Monday, January 9, 2012, 18:15

उत्तर भारतात शीत लहरीने हाहाकार माजवला आहे. उत्तर भारतात अनेक ठिकाणी दाट धूकं आणि कमी प्रकाशमानामुळे जनजीवन विस्किळत झालं आहे तसंच रेल्वे आणि विमान वाहतूकीवर अनेक भागात परिणाम झाला आहे