Last Updated: Wednesday, May 14, 2014, 09:46
लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या कर्मचा-यांचा निरोप घेतला. शनिवारी पंतप्रधान मंत्रिमंडळातल्या सर्व सदस्यांसाठी चहापान आयोजित करणार आहेत.