राजीव गांधीच्या ३ मारेकऱ्यांच्या सुटकेवर स्थगिती

Last Updated: Thursday, February 20, 2014, 13:29

राजीव गांधी यांच्या सात पैकी तीन मारेकऱ्यांना सोडण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. पुढील आदेश देईपर्यंत जैसे थी स्थिती ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, तसेच हा निर्णय का घेण्यात आला याचे स्पष्टीकरणही सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारकडे मागितले आहे.

सीबीआय घटनाबाह्यप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Last Updated: Saturday, November 9, 2013, 18:21

सीबीआय घटनाबाह्य असल्याचा निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिलीय. याबाबतची पुढची सुनावणी आता ६ डिसेंबरला होणार आहे.