कोल्हापुरातील टोल वसुली थांबविण्याचे कोर्टाचे आदेश

Last Updated: Friday, February 28, 2014, 08:19

कोल्हापुरात टोलवसुली थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. आयआरबी कंपनीला ही मोठी चपराक असल्याचं मानलं जातंय.