Last Updated: Thursday, February 9, 2012, 17:20
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अनेक पिढ्या खाली आल्या तरी शिवसेनेला संपवणं शक्य नाही. जे इंदिरा गांधींना जमलं नाही ते पृथ्वीराज चव्हाण काय करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.