Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:16
मुरबाड तालुक्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्याचवेळी मुरबाडकरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मुरबाडी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालीय.
Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:48
उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाभिमान सबलीकरण योजनेत झालेल्या घोटाळ्याचा झी २४ तासनं पदार्फाश केला आहे. घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबड़ून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याच्य़ा चौकशीसाठी समिती नेमली आहे.
आणखी >>