८० करोड लोकांना स्वस्त धान्य?

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 13:43

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. युपीए सरकारनं काल संसदेत मांडलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज चर्चा होण्याची शक्यताय. अन्न सुरक्षा अध्यादेश मंजूर झाल्यास देशातील ८० करोड लोकांना स्वस्तात धान्य मिळू शकेल.

अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 08:48

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचा महत्त्वाकांशी असलेला अन्नसुरक्षा अध्यादेश लोकसभेत मांडण्यात आलाय.