Last Updated: Friday, June 6, 2014, 19:36
राज्याच्या मंत्रीमंडळात जरी विस्तार करण्यात आला तरी अमित देशमुख, अब्दुल सत्तार अद्याप बिनखात्याचे मंत्री आहेत. तर विधान परिषदेच्या नावांबाबतही संभ्रम कायम आहे. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.