Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:06
यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा डबल ट्रॅप शूटर रोंजन सोढीचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. सोढी वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर आपल्या बॅटिंगनं क्रिकेट जगत गाजवणाऱ्या विराट कोहलीची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
Last Updated: Tuesday, April 30, 2013, 18:03
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणी सेनेचा वीर विराट कोहलीच्या नावाची शिफारस बीसीसीआयनं प्रतिष्ठेच्या ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी केली आहे. त्यासोबतच, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांचं नाव ‘ध्यानचंद’ पुरस्कारासाठी केंद्राच्या क्रिडा मंत्रालयाला सुचवण्यात आलंय.
Last Updated: Monday, August 20, 2012, 10:51
कविता राऊतसह, सुधा सिंग, नरसिंग यादव,आदित्य मेहता हे महाराष्ट्राचे चार खेळाडू अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरलेत. रविवारी, राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची केंद्रीय क्रीडा खात्याने अधिकृत घोषणा केलीय.
Last Updated: Saturday, August 18, 2012, 23:12
भारताचा शुटर विजय कुमारला आणि योगेश्वर दत्तला खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर युवीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
Last Updated: Saturday, July 7, 2012, 16:27
‘द वॉल’ राहुल द्रवीडचं नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसाठी तर २०११ च्या वर्ल्डकपमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या युवराज सिंगचं नाव अर्जुन पुरस्कारासाठी सुचवण्याचा निर्णय क्रिकेट नियामक मंडळानं घेतलाय.
Last Updated: Tuesday, October 4, 2011, 11:44
भारताचा आघाडीचा गोलंदाज झहीर खान याला सोमवारी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दिल्लीत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.
आणखी >>