Last Updated: Thursday, October 25, 2012, 14:28
प्रकाश झांचा ‘चक्रव्यूह’ तांत्रिकदृट्या चकचकीत नाही. पण चित्रपटात ड्रामा खच्चून भरला आहे. चित्रपटात अभय देओलच्या अभिनयाला तोड नाहीय. त्याचप्रमाणे मनोज वाजपेयीने सुध्दा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचा जबरजस्त तडका मारलाय. इतर सर्व कलाकारांनी तितकाच चांगला अभिनय केलाय.