Last Updated: Saturday, March 16, 2013, 17:05
केंद्र सरकारनं नुकत्याच संमत केलेल्या छेडछाड प्रतिबंधक कायद्यानुसार पहिलीच अटक ठाणे जिल्ह्यातील भाईंदरमध्ये झालीय. त्यामुळे एकप्रकारे पोलिसांनी नव्या कायद्याची अंमलबजावणी करत या कायद्याचा श्रीगणेशा केलाय.