Last Updated: Wednesday, October 9, 2013, 15:55
कायदेशीर आधार नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेल्या केंद्र सरकारने आधार कार्डाला वैधानिक दर्जा देण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. युनिक आयडेंटिफिकेशन अॅिथॉरिटी ऑफ इंडियाला(यूआयडीएआय) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वैधानिक मंजुरी देण्यासाठीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आधार कार्ड कायदेशीर झाले आहे.
Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:25
सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत केंद्र सरकारला दणका दिल्यानंतर आता `आधार`ला कायदेशीर दर्जा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.
Last Updated: Sunday, August 4, 2013, 13:37
आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 20:18
राज्यभर आधार कार्ड नोंदणी होत असताना भाईंदरमध्ये बनावट आधारकार्ड बनत असल्याचं समोर आलंय. ५०० रूपयात बोगस आधारकार्ड तयार केलं जात होतं.
Last Updated: Friday, May 31, 2013, 14:59
केंद्र सरकारची आधार कार्ड योजना प्रत्येक वेळेस नव्या नव्या वादांत अडकताना दिसतेय. आता वाद सुरू झालाय तो कपड्यांवरून...
Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:06
आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.
Last Updated: Saturday, February 23, 2013, 11:12
अजून ज्या लोकांनी ‘आधार क्रमांक’ घेतले नसतील त्यांनी लवकरात लवकर आधार कार्डासाठी अर्ज भरावेत, असे आदेशच दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिलेत.
Last Updated: Monday, January 14, 2013, 16:59
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
Last Updated: Saturday, December 8, 2012, 20:24
एलपीजी सिलिंडर, रेशनिंग यासारख्या सरकारी सवलतींसाठी आता आधारकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. आधार केंद्राबाहेर लांबच लांब रांगांत ताटकळण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे.
Last Updated: Sunday, May 20, 2012, 17:11
सरकारच्या अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से आजवर आपण ऐकले आहेत. असाच एक किस्सा औरंगाबादमध्येही घडलाय. भारत सरकारच्या महत्वाकांक्षी आधार योजनेचं कार्ड सहा वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एका महिलेला घरपोच मिळालयं.
आणखी >>