आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

Last Updated: Saturday, January 7, 2012, 16:06

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.

आनंदराज आंबेडकरांनी इंदू मिलचा ताबा सोडला

Last Updated: Thursday, December 29, 2011, 20:56

इंदू मिल जागेच्या वादाबाबत सरकारनं मध्यस्थी केल्यानंतर या जमिनीवरचा ताबा काही दिवसांसाठी सोडणार असल्याचं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं आहे.