Last Updated: Friday, May 4, 2012, 07:57
मुंबईने पुण्यावर विजय मिळवला. तोही केवळ १ धावेने. मुंबईच्या 120 धावांचा पाठलाग करणं पुण्याच्या संघाला जमलं नाही. अगदी अखेरच्या बॉलपर्यंत पुण जिंकणार की मुंबई हे निश्चित सांगता येत नव्हतं. पुण्यासमोर १२० धावांचंच लक्ष्य असल्यामुळे पुणे जिंकेल शी आशा होती. मात्र, मुंबईनेच शेवटच्या बॉलवर बाजी मारली.