Last Updated: Friday, November 4, 2011, 14:08
राज यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला. आणि त्यानंतर मात्र सरकार सावध झाले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रत्येक वक्तव्याची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले.
आणखी >>