Last Updated: Wednesday, May 22, 2013, 17:03
साखळीचोराला विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेल्या २५ वर्षीय अरुणिमा सिन्हाने उजवा पाय गमावूनही जिद्दीने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि स्वत:सह भारताचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले.