Last Updated: Wednesday, May 30, 2012, 19:02
औरंगाबाद शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महापालिकेनं आता कंबर कसली आहे. सिंगापूरच्या धर्तीवर शहरातील रस्त्यावर कचरा टाकणा-यास दंड आकारण्यात येणार आहे.. याकरीता महापालिकेचे भरारी पथकही स्थापण करण्यात येणार आहे आणि या भरारी पथकाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे