Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:38
पक्षासाठी शेवटचं आशास्थान असलेल्या राहुल गांधी यांनी जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे. मात्र, ते जबाबदारी स्विकारत नाहीत, असं कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी म्हटलंय. काँग्रेसला नवीन विचारधारेची गरज असल्याचं खुर्शीद यांनी यावेळी म्हटलंय.