Last Updated: Sunday, January 5, 2014, 18:31
सोशल मीडियाच्या वापराचे महत्व राजकारण्यांनी लक्षात घेतले पाहिजे, या माध्यमाचा वापर मनं आणि माणसं जोडण्यासाठी व्हायला हवा, दुर्देवाने हा वापर बुद्धीभेद करण्यासाठी होत असल्याचं मत, या क्षेत्रातील तज्ज्ञ रवी घाटे यांनी व्यक्त केले आहे.