काविळीचे थैमान, इचलकरंजीत शाळा बंद

Last Updated: Thursday, June 14, 2012, 12:44

इचलकरंजीत काविळीच्या साथीनं थैमान घातले आहे. उपमुख्याधिकारी ए.वाय.चव्हाण यांचा काविळीने मृत्यू झाल्यानं प्रशासन खडबडून जागं झाले आहे. त्यामुळे शाळाबंद ठेवण्यात येणार आहेत.

काविळीची साथ: उपजिल्हाधिकाऱ्यांसह ११ जणांचा मृत्यू

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 20:07

इचलकरंजी शहरात काविळीची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. याचा फटका आता गर्भवती महिलांसोबतच शासकीय अधिका-यांनाही बसलाय. काविळीमुळे आत्तापर्यंत ११ जणांचा मृत्यू झालाय. त्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित विचारला जातोय.