आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 17:39

आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना लासलगाव इथे घडलीय. मात्र घटना घडल्यावर तक्रार दाखल करायला पोलिसांनी तब्बल आठ दिवस घेतले.