Last Updated: Wednesday, April 25, 2012, 23:55
1999 च्या तुलनेत यावेळचा लेक टॅपिंग हे जास्त नियोजनबद्ध आणि जलव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं होत.. यशवंतराव चव्हाण याच्या जन्मशताब्दी वर्षात आणि कोयना धरणाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्राला सर्वार्थानं वरदायी ठरलेल्या कोयना प्रकल्पाचा 4 ब हा प्रकल्प देशाला अर्पण होतोय..ही प्रत्येक मराठी मनासाठी अस्मितेची गोष्ट ठरली.